कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
मी अजूनही त्या फालतू आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.
आता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.
Click Here to See Moreतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
जर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?