Trending - Holi

Saturday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Sad Quotes Images For Girls in Marathi

Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

Share :


आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतंएकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाहीएखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

कधी कधी स्वतःच स्वतःला समजून घ्यावे लागतेकधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.

रस्ता बदलला म्हणुन आठवण येणं थांबत नसतंरस्ता बदलला म्हणुन
आठवण येणं थांबत नसतं.

खरं प्रेम कधी बदलत नसतंखरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातातखुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतरखुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

जीवनात प्रेम एकदाच करायचे असतेजीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच गरज आहे अस नाहीमला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.

नाही आठवण काढलीस तरी चालेलनाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तरतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

आता फक्त एक फोटोच आहे ज्यामधे आपण एकत्र आहेआता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.

मी अजूनही त्या फालतू आशेवर आहे कीमी अजूनही त्या फालतू आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.

कधीकधी आठवणीच आपल्याला जास्त दुःखी करतातकधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

प्रेम कधीच चुकीचे नसतेप्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

आपल्या भावनांसाठी कोणतीही बाजारपेठ नाहीआपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.

आपल्याला ज्यांची आठवण येते ना त्यांनी आपली आठवणआपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतंभावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं,
आपल काम झालं की नातं आपोआप संपतं.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणूनकुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

जे एकतर्फी असतं ना त्याला खरं प्रेम म्हणायचंजे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात नाही आठवल तर मनं छळतआठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतरफक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असतेकोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

नशीबाने साथ सोडली नाहीतर प्रेम तर दोघांचनशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेलजेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठीजगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

 कधी एकटी नसते माझे दुःख नेहमी असतंमी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतरकधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असलेप्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाहीविसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.




Categories