संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
Click Here to See Moreकुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खुप कमी असतात.
Click Here to See Moreमोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
Click Here to See Moreआजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
Click Here to See Moreजेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
Click Here to See Moreस्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
Click Here to See Moreआयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
Click Here to See Moreगरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
Click Here to See More