जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.
नशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.
देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.
फक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.
वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.