विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.
माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.
कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.
मी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.
प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.