Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

कधी कधी स्वतःच स्वतःला समजून घ्यावे लागते

कधी कधी स्वतःच स्वतःला समजून घ्यावे लागतेकधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणूनकुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतरकधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

कधीकधी आठवणीच आपल्याला जास्त दुःखी करतातकधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असतेकोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेलजेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

खरं प्रेम कधी बदलत नसतंखरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

जीवनात प्रेम एकदाच करायचे असतेजीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातातखुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

जे एकतर्फी असतं ना त्याला खरं प्रेम म्हणायचंजे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असलेप्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाहीविसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच गरज आहे अस नाहीमला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.


Categories