Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतर

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतरखुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

आपल्याला ज्यांची आठवण येते ना त्यांनी आपली आठवणआपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

नाही आठवण काढलीस तरी चालेलनाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतरफक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

आता फक्त एक फोटोच आहे ज्यामधे आपण एकत्र आहेआता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाहीएखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतरखुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

 कधी एकटी नसते माझे दुःख नेहमी असतंमी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

प्रेम कधीच चुकीचे नसतेप्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात नाही आठवल तर मनं छळतआठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

खरं प्रेम कधी बदलत नसतंखरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

कधीकधी आठवणीच आपल्याला जास्त दुःखी करतातकधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतंएकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेलजेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतंभावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं,
आपल काम झालं की नातं आपोआप संपतं.


Categories