Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशाला

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

 कधी एकटी नसते माझे दुःख नेहमी असतंमी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

नशीबाने साथ सोडली नाहीतर प्रेम तर दोघांचनशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

नाही आठवण काढलीस तरी चालेलनाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

जे एकतर्फी असतं ना त्याला खरं प्रेम म्हणायचंजे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठीजगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

रस्ता बदलला म्हणुन आठवण येणं थांबत नसतंरस्ता बदलला म्हणुन
आठवण येणं थांबत नसतं.

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाहीएखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात नाही आठवल तर मनं छळतआठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतंएकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणूनकुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असलेप्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

जेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेलजेव्हा कोणी इग्नोर करायला सुरुवात करेल,
तेव्हा समजून जा आता तुमची गरज संपली.

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतरकधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.


Categories