Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतंएकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठीजगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

जे एकतर्फी असतं ना त्याला खरं प्रेम म्हणायचंजे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तरतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतंभावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं,
आपल काम झालं की नातं आपोआप संपतं.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

कधीकधी आठवणीच आपल्याला जास्त दुःखी करतातकधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असतेकोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

नाही आठवण काढलीस तरी चालेलनाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस.

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतरकधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

आपल्याला ज्यांची आठवण येते ना त्यांनी आपली आठवणआपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.

मी अजूनही त्या फालतू आशेवर आहे कीमी अजूनही त्या फालतू आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतरफक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

नशीबाने साथ सोडली नाहीतर प्रेम तर दोघांचनशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

कधी कधी स्वतःच स्वतःला समजून घ्यावे लागतेकधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.


Categories