Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तर

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

प्रेम कधीच चुकीचे नसतेप्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.

एकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतंएकतर्फी प्रेम खरचं खुप छान असतं,
कारण त्यात कधी ब्रेकअप होत नसतो.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठीजगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.

फक्त नातं तुटलं आहे नाहीतरफक्त नातं तुटलं आहे नाहीतर
माझं अजून ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे.

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात नाही आठवल तर मनं छळतआठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.

आपल्या भावनांसाठी कोणतीही बाजारपेठ नाहीआपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.

रस्ता बदलला म्हणुन आठवण येणं थांबत नसतंरस्ता बदलला म्हणुन
आठवण येणं थांबत नसतं.

नशीबाने साथ सोडली नाहीतर प्रेम तर दोघांचनशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातातखुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

 कधी एकटी नसते माझे दुःख नेहमी असतंमी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

वेळ आल्यावर तेच साथ सोडून देतातवेळ आल्यावर तेच साथ सोडून देतात,
ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो.

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतरखुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असतेकोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तरतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

जर प्रेम संपणारच आहे तर ते करायचे कशालाजर प्रेम संपणारच आहे तर
ते करायचे कशाला?

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.


Categories