Trending - Holi

Wednesday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Sad Quotes Images in English, Hindi, Marathi Sad Quotes Images For Girls in Marathi - मुलींसाठी मराठी दुःखी विचार

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले

प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असलेप्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे असले
तरी एक दिवस ते कोमेजणार हे नक्की.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणूनकुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

माझ्या आयुष्यात जर कधी दुखःचा पाऊस पडला तरमाझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तरतुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच गरज आहे अस नाहीमला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.

नशीबाने साथ सोडली नाहीतर प्रेम तर दोघांचनशीबाने साथ सोडली,
नाहीतर प्रेम तर दोघांच पण खरं होतं.

आता फक्त एक फोटोच आहे ज्यामधे आपण एकत्र आहेआता फक्त एक फोटोच आहे, ज्यामधे आपण एकत्र आहे.

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नकाआपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

भावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतंभावनांशी खेळायला इथे प्रत्येकाला जमतं,
आपल काम झालं की नातं आपोआप संपतं.

आपल्याला ज्यांची आठवण येते ना त्यांनी आपली आठवणआपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाहीप्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.

एखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाहीएखादी व्यक्ती मनात असुन पण चालत नाही,
ती नशिबात पण असावी लागते.

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठवदेवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.

कधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतरकधी कधी जुन्या आठवणी ताज्या झाल्यानंतर
श्वास गुदमरल्यासारखं वाटते.

खरं प्रेम कधी बदलत नसतंखरं प्रेम कधी बदलत नसतं,
फक्त बदलतात ती प्रेम करणारी माणसं.

अश्रूंना वजन नसले तरी त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतातअश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.

काही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतातकाही नाती गैरसमजामुळे सुध्दा तुटतात,
प्रत्येक वेळी चुकच असते असे नसते.

खुप काही आठवतं तुझी आठवण आल्यानंतरखुप काही आठवतं,
तुझी आठवण आल्यानंतर.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाहीआठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

 कधी एकटी नसते माझे दुःख नेहमी असतंमी कधी एकटी नसते,
माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतआज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जाणलं होत.


Categories